Last Updated: Monday, April 9, 2012, 15:02
सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात रोहयो योजनेतला गैरकारभार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांपुढे प्रशासनाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला आहे.