Last Updated: Monday, May 14, 2012, 18:11
आमिर खानने 'सत्यमेव जयते' या शो मधून स्त्री भ्रृणहत्या सारखा संवेदनशील विषय हाताळून राजस्थानची बदनामी केली असून असे भावनिक मुद्द्यांना मनोरंजनाचे साधन बनविल्याची जळजळीत टीका राजस्थानचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजकुमार शर्मा यांनी केली आहे.