राज्यात थंडीचा पहिला बळी

Last Updated: Thursday, February 9, 2012, 12:20

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आतापर्यंत थंडीचा राज्यात एक बळी गेला आहे. दरम्यान, येत्‍या २४ तासात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने व्‍यक्‍त केली आहे.

मुंबईसह राज्यात थंडीची लाट

Last Updated: Thursday, February 9, 2012, 11:24

मुंबई-पुण्यासह राज्यभर थंडीचा कडाका, नाशिकमध्ये दवबिंदू गोठले, तर निफाडमध्ये पारा शुन्यावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडीची लाट पसरली आहे. गेल्या २० ते २५ वर्षातील सर्वात कमी तापमानची नोंद झालीय. त्यामुळे मुंबईकर जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बजाव करताहेत.