Last Updated: Friday, December 13, 2013, 07:55
सरकारने पन्नास लाखांची राष्ट्रीय पेयजल योजना गावासाठी दिलीय. त्यातील २६ लाख रुपये योजनेवर खर्चही झाले. मात्र ही पाणी योजना गावात शोधूनही सापडत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातल्या वसंतनगरचे ग्रामस्थ हैराण झालेत.
Last Updated: Monday, April 23, 2012, 16:49
करोडो भारतीयांना रोज सकाळी उठल्यावर अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे चहा. असा हा देशभरात उत्साह जागवणारा चहा आता अधिकृतरीत्या भारताचं राष्ट्रीय पेय बनणार आहे.
आणखी >>