Last Updated: Saturday, May 31, 2014, 11:12
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.
Last Updated: Friday, September 6, 2013, 20:16
भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.
Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:14
भारत- पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.
आणखी >>