Last Updated: Tuesday, February 21, 2012, 22:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळीत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. २००८ मध्ये विक्रोळीतील एका सभेत समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते.