Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:41
भारतीय लष्करी जवानांची अरेरावी सहा तरुणांच्या जीवावर बेतलीय. चुकून सैन्यासाठी राखीव असलेल्या रेल्वेच्या डब्यात चढलेल्या या सहा जणांना लष्करी जवानांनी धावत्या गाडीतून बाहेर फेकलं. मंगळवारी लखनौमध्ये ही घटना घडलीय.