हातपाय गळाले, आम्हाला नको हातकणंगले...

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:11

एरव्ही जागावाटपाबाबत आणि मतदारसंघ पदरात पाडून घेण्याबाबत रस्सीखेच करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हातकणंगले मतदार संघाबाबत मात्र हात आखडता घेताना दिसतायत.

कधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?

Last Updated: Thursday, October 3, 2013, 20:54

पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.

रिव्ह्यू- तुमचा `पोपट` व्हनार न्हाय...

Last Updated: Sunday, August 25, 2013, 22:55

शहरातली `प्रेमाची गोष्ट` सांगितल्यानंतर दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये. त्यामुळे शहरी प्रेमातून थेट खेडेगावतलं गावरान प्रेम सतीश पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता होतीच. मात्र प्रेमाची ही दुसरी गोष्टही सतीशने यशस्वीपणे पडद्यावर मांडलीये, असं नक्कीच म्हणता येईल.

चिंटू असंच सुरू राहावं, व्यंगचित्रकार राज ठाकरेंची इच्छा!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 21:44

हास्यचित्रांच्या माध्यमातून वाचकांच्या घराघरात पोचलेला `चिंटू` यापुढेही सुरुच राहावा अशी इच्छा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यानी व्यक्त केलीय.

‘चिंटू’कार प्रभाकर वाडेकर यांचे निधन

Last Updated: Saturday, June 15, 2013, 16:30

महाराष्ट्राच्या `चिंटू` या चित्रकथेने घराघऱात पोहचणारे `चिंटू`चे लेखक प्रभाकर वाडेकर यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले.

'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र !

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 17:18

‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.

'गुंतता हृदय हे'चा गुंता लवकरच सुटणार!

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 11:18

संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी यांचं 'अवंतिका' नंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र येणं, सतीश राजवाडेचं दिग्दर्शन आणि चिन्मय मांडलेकरचे धारदार संवाद या स्रावंमुळे गुंतता हृदय मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच गुंतवलं आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.