Last Updated: Wednesday, February 29, 2012, 18:01
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनात आजकाल कभी खुशी कभी गम असे सुरू आहे. दोन्ही मुलांचे लग्न नंतर सुभाष घई यांना जमीन दिल्याचा ठपका असे आनंद दुःखाचे क्षण येत आहेत. त्यात आता तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना मुंबई सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी विलासराव देशमुखांना सहआरोपी बनवण्यास कोर्टाने नकार दिला आहे.