तो दिवस, कपिल देव आणि १९८३ वर्ल्ड कप!

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 10:18

भारतीय लिजंडरी कॅप्टन कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने १९८३ वर्ल्ड कप फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती... भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्ड कप जेतेपद जिंकणा-या टीम इंडियाच्या या कामगिरीला २५ जून रोजी ३० वर्ष पूर्ण होत आहेत.

दिग्गज खेळाडू वि. बीसीसीआय

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 10:31

भारताच्या दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर हल्ला चढवलाय. माजी क्रिकेटपटून सुनिल गावस्कर आणि अनिल कुंबळे यांनी बीसीसीआय टीका केलीय. टीम इंडियाचे हे दोन दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत.