गोंधळामुळे अखेर परीक्षा झाली रद्द!

Last Updated: Sunday, February 17, 2013, 19:45

मुंबईच्या सावित्रीबाई फुले अकादमीने आयोजित केलेल्या परीक्षेत आज चार ते पाच हजार मुले आपल्या पालकांसह शाळेत आल्याने नियोजन कोलमडले.