Last Updated: Tuesday, July 10, 2012, 13:03
मनुष्य सुखी असताना देवाची आठवण काढत नाही. मात्र जेव्हा संकट येतं तेव्हा मनुष्याला देवाची आठवण येतो. संकटग्रस्त माणूस वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेऊ लागतो. पूजा पाठ करू लागतो. देवाची करूणा भाकायला लागतो.