Last Updated: Thursday, April 19, 2012, 07:59
काल पूर्णपणे ठप्प झालेल्या रेल्वेसेवेमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आज सकाळपासून हळूहळू लोकल सुरू झाल्या आहेत. मात्र, ट्रेन १५ ते २० मिनिटे उशीराने धावत असल्याने चाकरमान्यांना घरातून लवकरच निघणं भाग आहे.