Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:07
मुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे. काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
Last Updated: Wednesday, September 5, 2012, 09:25
पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा एका चालकानं धुडगूस घालत संतोष माने प्रकरणाच्या आठवणी जाग्या केल्या. यामध्येही एकाला नाहक आपल्या प्राणांना मुकावं लागलंय तर एक जण गंभीर जखमी झालाय.
आणखी >>