बारावीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना दिलासा...

Last Updated: Monday, January 28, 2013, 15:03

मराठवाड्यातील बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. दहावीत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देता येणार आहे.