Last Updated: Monday, December 24, 2012, 16:44
चित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला परतत असताना पुणे-मुंबई महामार्गावर काळाचा घाला घातलेल्या अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय यांचा मुलगा प्रत्युष यांच्यांवर वैकुंठ स्मशानभूमीत आज सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करणयात आले. यावेळी चाहते आणि मराठी कलाकारांची मोठी उपस्थिती होती.