Last Updated: Tuesday, March 19, 2013, 15:42
बुकर पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी हा भारतीय लोकशाहीवरील कलंक असल्याचं अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे.
आणखी >>