Last Updated: Tuesday, May 29, 2012, 17:54
आज एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा २२वा दिवस आहे. अजूनही पायलट्सचा संप मिटलेला नाही. यामुळे आत्तापर्यंत जवळपास ३०० कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे.
Last Updated: Tuesday, May 8, 2012, 15:22
एअर इंडियाच्या पायलट्सचा संप चिघळला आहे. संपकरी पायलट्सपैकी दहा पायलट्सवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. हा संप बेकायदेशीर असल्याचं नागरी उड्डयणमंत्री अजित सिंह यांनी म्हटलं आहे.
Last Updated: Tuesday, May 8, 2012, 09:48
एअर इंडियाच्या १०० हून अधिक पायलटांचे व्यवस्थापनाबरोबरचे बोलणे फिस्कटल्याने ते सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम विमान उड्डानावर झाला आहे. त्यामुळे काही मार्गावरील हवाई वाहतूक बंद आहे.
आणखी >>