भिलाई वायू गळतीची उच्च स्तरीय चौकशी : केंद्रीय मंत्री

Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:00

छत्तीसगढ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात झालेल्या वायू गळतीमुळे अनेक जणांचे प्राण गेल्याची घटना भिलाई प्रकल्पात घडली. याच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपने विश्वासघात केला - आठवले

Last Updated: Monday, March 19, 2012, 14:42

शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांनी विश्वासघात केल्याचं रामदास आठवलेंनी म्हंटलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारीविषयी रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्याविरोधात रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.