ऑकलंड कसोटी: पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

Last Updated: Sunday, February 9, 2014, 15:13

www.24taas.com, झी मीडिया, ऑकलंड ऑकलंडमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड या पहिल्या कसोटी सामन्यात, न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केलं आहे. कसोटी मालिक न्यूझीलंड १-० ने आघाडीवर आहे. ऑकलंड कसोटीत हा भारताचा पहिला पराभव आहे. सुरूवातीच्या फलंदाजांनी केलेली कामगिरी, नंतरच्या फळीच्या फलंदाजांना कायम राखता आली नसल्याने टीम इंडियाचा पराभव झाला आहे. यामुळे किवींना हा सामना सहज जिंकला आहे,

टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज

Last Updated: Saturday, February 8, 2014, 19:39

भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या टेस्टच्या तिस-या दिवशी रंगतदार अवस्था निर्माण झाली आहे. तिस-या दिवसअखेर टीम इंडियाला विजयासाठी ३२० रन्सची गरज आहे. तत्पूर्वी टीम इंडिया २०२ तर न्यूझीलंड टीम केवळ १०५ रन्सवरच ऑल आऊट झाली.

अनुष्का शर्माला विराटचा विरह सहन झाला नाही आणि...

Last Updated: Thursday, February 6, 2014, 19:41

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या अफेअरची सध्या चर्चेचा धुरळा बसला असतानाच आता नव्या प्रकारणानंतर जोर धरू लागली आहे. ऑकलंडमध्ये दोघेही हातात हात घालून फिरताना ट्विटरवर फोटो प्रसिद्ध झालाय. त्यामुळे तुम्ही याचा अर्थ काय काढायचा तो ठरवा.

१५ व्या मजल्यावरून पडूनही तो जिवंत

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 13:47

`देव तारी त्याला कोण मारी`, असं म्हणतात ते खऱचं. न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हे सिध्द झालं आहे.. इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन पडल्यानंतरही जीव सुरक्षित. टॉम स्टिलवेल हा २० वर्षीय तरुण त्याच्या शेजाऱ्यांच्या बाल्कनीतून आपल्या बाल्कनीत जाताना पंधराव्या मजल्यावरुन पडला.