IPLच्या मुद्यावर भाजप आक्रमक

Last Updated: Sunday, March 31, 2013, 21:15

IPLच्या मुद्यावर भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थीती असताना IPL चे सामने राज्यात अन्यत्र हलवण्याची मागणी विनोद तावडेंनी केली आहे.