Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:07
मुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे. काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
Last Updated: Tuesday, June 18, 2013, 12:37
अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
Last Updated: Thursday, October 25, 2012, 10:30
प्रसिद्ध हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचं निधन झालय. आज पहाटे तीनच्या सुमारास जालंदरजवळील शहाकोटमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला.
आणखी >>