थंडीमुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा पडला-राखी सावंत

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:51

आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करताना राखी सावंत म्हणाली, थंडी वाढल्यामुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा खाली पडला आहे. आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.