Last Updated: Wednesday, December 12, 2012, 19:48
शासनानं तळागाळातील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रत्येक तालुक्यात आयटीआय कॉलेज सुरु केलीत. मात्र याचा फायदा आदिवासी विद्यार्थांना न होता शासकिय अधिका-यांनाचं होत असल्याचं चित्र सध्या विक्रमगडमध्ये दिसतंय.