मुंबईतून दहा मुलींचे पलायन

Last Updated: Monday, December 3, 2012, 13:45

मुंबईतील मानखुर्दच्या महिला सुधारगृहातून दहा मुलींनी पलायन केलंय. सकाळी महिला सुधारगृहाच्या अधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. त्यानंतर गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

`बल्क एसएमएसमागे पाकचा हात`

Last Updated: Saturday, August 18, 2012, 23:41

भारतातील ईशान्य नागरीकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी पसरवले गेलेले एसएमएस आणि एमएमएस पाकिस्तानमधून पाठविण्यात आले, असे गृहसचिव आर. के. सिंग यांनी सांगितले.

६,८०० जणांनी सोडलंय बंगळुरू

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:35

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय