Last Updated: Saturday, July 20, 2013, 10:22
चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.