Last Updated: Monday, June 9, 2014, 15:16
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदनं कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवलंय. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानंच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळंही त्यानं उधळली आहे.
Last Updated: Monday, June 9, 2014, 09:48
कराची एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर भारतात हाहाकार माजला असता. कोणकोणती शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली असत पाहूया..
Last Updated: Monday, June 9, 2014, 09:11
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरलीये. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 अतिरेक्यांनी अचानक विमानतळावर केलेल्या या हल्ल्यात सुरक्षारक्षकांसह 23 निरपराधांचा बळी गेलाय.
आणखी >>