... तर भारतात काय घडलं असतं

Last Updated: Monday, June 9, 2014, 09:48

कराची एअरपोर्टवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना विमानाचं अपहरण करण्यात यश आलं असतं तर भारतात हाहाकार माजला असता. कोणकोणती शहरं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली असत पाहूया..

कराची विमानतळावर अतिरेकी हल्ला, 23 जण ठार

Last Updated: Monday, June 9, 2014, 09:11

पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची अतिरेकी हल्ल्यानं हादरलीये. कराचीतील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या 10 अतिरेक्यांनी अचानक विमानतळावर केलेल्या या हल्ल्यात सुरक्षारक्षकांसह 23 निरपराधांचा बळी गेलाय.