Last Updated: Tuesday, January 17, 2012, 08:47
शिवसेना-भाजप युतीनं २००७ च्या निव़डणूकीत ३५ हजार शौचालयं बांधण्याचं वचननाम्यात आश्वासन मुंबईकराना दिलं होतं. युतीच्या वचनाम्यातील शौचालये बांधली न गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
आणखी >>