Last Updated: Friday, September 27, 2013, 15:20
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपनं तीव्र शब्दांत टीका केली आहे. हे काँग्रेस नव्हे, नौटंकी सरकार असल्याचा टोमणा भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.
Last Updated: Tuesday, March 19, 2013, 14:17
श्रीलंकेच्या मुद्द्यावरून यूपीए सरकारचा पाठिंबा डीएमकेने काढून घेतल्यानंतर भाजपने निवडणुकीसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Last Updated: Friday, February 22, 2013, 14:04
बीजेपी नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्याला दहशतवाद्यांकडून धमकीचे फोन येत असल्याचं म्हटलंय तसंच त्यांनी यावेळी नक्वी यांनी केंद्र सरकारकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणीही केलीय.
आणखी >>