Last Updated: Friday, July 19, 2013, 12:00
यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.
Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:39
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा मळा फुललाय. 3 लाख भाविक पंढरपुरात दाखल झालेत. विठुरायाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी रांगा लावल्यायेत. अवघी पंढरी पांडुरंगमय झालीय.
आणखी >>