सांगलीमध्ये डाळींब पीकाला फटका

Last Updated: Monday, October 1, 2012, 08:51

दुष्काळामुळे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय.पाण्याअभावी साडे सहा हजार एकरातील डाळिंब बागा शेतक-यांनी काढून टाकल्या आहेत. डाळिंबाची निर्यात करणा-या या तालुक्याला चारशे कोटींच्या परकीय चलनाला फटका यामुळे बसलाय.

मका उत्पादनाची शास्त्रोक्त बाजू

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 08:50

मका लागवडीचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असलं तरी सरासरी उत्पादन कमीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी महत्वाच्या बाबी विचारात घेण्याच्या दृष्टिने महात्मा फुले कृषी विद्यापीठाताल प्रा. आनंद गोरे यांनी मार्गदर्शन केलंय.

पाणी व्यवस्थापनातून वाचवलं केळीचं पीक

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 11:38

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र अशाही परिस्थितीत काही शेतकरी पाण्याचं व्यवस्थापन चोख करतात आणि चांगलं उत्पादन घेतात. अशा शेतक-यांपैकीच जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर पाटील यांनी 25 एकरावरील कपाशी आणि केळीचं पीक वाचवण्याच यश मिळवलंय.

टरबुजांमधून२.५ लाखांचं उत्पन्न

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 13:23

बुलढाणा जिल्ह्यातील विठ्ठल शिंदे या शेतक-यानं एका एकरावर टरबूजची लागवड केली. सध्या बाजारात टरबूज नसल्याने त्यांच्या टरबूजांना चांगला भाव मिळून त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.