Last Updated: Sunday, December 9, 2012, 16:53
व्यापार आणि उद्योगांच्या बाबतीत जर भारत सरकारने भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, तर भारतीय उद्योग चीनसारख्या देशालाही सहज मागे टाकू असं आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य करताना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील लाल फितीच्या कारभारावर टीका केली आहे.