मुलींना अटक केलीच कशी? - सुप्रीम कोर्टानं विचारला जाब

Last Updated: Friday, November 30, 2012, 15:04

पालघर फेसबुकप्रकरणी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला चांगलच फटकारलयं. पालघरच्या तरुणींना का अटक केली? असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला विचारलाय.

'आयटी` नियम कडक... सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे

Last Updated: Friday, November 30, 2012, 08:46

पालघर फेसबुक प्रकरणानंतर झालेल्या गोंधळानंतर आता `आयटी कलम ६६-ए`मध्ये बदल करण्याचे संकेत देण्यात आलेत.