Last Updated: Saturday, January 4, 2014, 10:53
औरंगाबादचा गड अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ डिसेंबर २०१३ ला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै आणि भाजप नगरसेवक संजय केनेकर यांच्या हाणामारी झाली होती. त्यामुळे युतीमध्ये दरार पडण्याची शक्यता होती. यावरून दोन्ही बाजुने तोडगा काढून झालं गेलं गंगेला मिळालं सांगून सेटलमेंट करण्यात आलेच.