औरंगाबादमध्ये सेना-भाजपचं सेटेलमेंट, झालं गेलं गंगेला...

Last Updated: Saturday, January 4, 2014, 10:53

औरंगाबादचा गड अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ डिसेंबर २०१३ ला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै आणि भाजप नगरसेवक संजय केनेकर यांच्या हाणामारी झाली होती. त्यामुळे युतीमध्ये दरार पडण्याची शक्यता होती. यावरून दोन्ही बाजुने तोडगा काढून झालं गेलं गंगेला मिळालं सांगून सेटलमेंट करण्यात आलेच.

औरंगाबाद पालिकेतील शिवसेना-भाजप वाद मावळणार

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:01

औरंगाबाद महापालिकेच्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीमध्ये सरतं वर्षही वादानंच मावळणार असं चित्र आहे. २०१३ ची शेवटची सर्वसाधारण सभा आज होणार आहे. मात्र महापौरांवर आरोप करत या सभेवर भाजपने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.