सरकारी शाळेतील विद्य़ार्थी नक्षलवादाकडे - रवीशंकर

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:03

सरकारला सरकारी शाळा बंद करण्याची गरज आहे. कारण सरकारी शाळांमधून शिक्षण घेणारे विद्य़र्थी हे नक्सलवाद आणि हिंसेच्या मार्गावर चालत आहेत, असा शोध आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्रीश्री रवीशंकर यांनी लावला आहे.