मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा

Last Updated: Sunday, June 8, 2014, 11:33

`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.

‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला

Last Updated: Sunday, June 8, 2014, 09:51

मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.

निरुपम यांचं उपोषण सुटणार, वीजदराबाबत निर्णय?

Last Updated: Sunday, January 26, 2014, 14:08

काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.

निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’

Last Updated: Monday, January 20, 2014, 17:57

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.

कोल्हापुरात शिवसेनेचं ‘टोल’फोड, आज बंदची हाक

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:05

टोलवसुलीच्या विरोधात आज शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाक दिलीय. कोल्हापूरकरांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाला. टोलविरोधी आंदोलनला रविवारी हिंसक वळण लागलं. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.

टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ आणि तोडफोड

Last Updated: Sunday, January 12, 2014, 15:23

कोल्हापूर टोल प्रश्न आता चांगलाच चिघळलाय. टोलविरोधी आंदोलनाला आता हिंसक वळण लागलंय. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची आज शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केलीय. टोल नाके पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केलाय.

महाराष्ट्रातही वीजेचे दर कमी करा- संजय निरुपम

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:34

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढं आलीये. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांनीच ही मागणी पुढं केलीये.

मुंबईकरांना वाढीव पाणीपट्टीची झळ बसणार

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 23:58

मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये पाणीपट्टीत 8 टक्क्यांनी वाढ झालीयं. या पाणीपट्टीच्या वाढीमुळे मुंबईकरांना झळ बसणार आहे.शिवसेना-भाजप युतीन पालिका निवडणूकीनंतर लादलेल्या वाढीव पाणीपट्टीला कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अपक्षा नगरसेवकांनी विरोध केला आहे.