उल्हासनगरमध्ये भरधाव कारने १२जणांना उडवलं

Last Updated: Saturday, September 21, 2013, 12:58

उल्हासनगरमधील व्हिनस चौकात एका भरधाव कारने १२जणांना उडवलं आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झालाय. अपघातात बारा जण जखमी झाले असून. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतय.