Last Updated: Tuesday, March 26, 2013, 18:52
उन्हाचा तडाखा वाढू लागल्यानं नागरिकांचे पाय आता रसवंती गृह आणि ज्यूस विकणाऱ्या गाड्यांकडे वळू लागले आहेत. मात्र या ज्यूस विक्रेत्यांकडून स्वच्छतेची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही.
Last Updated: Thursday, August 2, 2012, 19:22
घाणीच्या साम्राज्यात गल्लीबोळात असलेल्या या झोपड्यांमध्ये भेसळयुक्त पदार्थांपासून मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आलाय.
आणखी >>