भारत इंग्लंडकडून ३२ रन्सनी पराभूत

Last Updated: Sunday, February 3, 2013, 16:55

महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला आज इंग्लंडविरुद्घ पराभवाला तोंड द्यावे लागले. हरमनप्रीत कौरचे धडाकेबाज शतक फुकट गेले. इंग्लं डने भारताला ३२ रन्सनी पराभूत केले.

`महिला क्रिकेट वर्ल्डकप`चा आजपासून थरार!

Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:41

दहाव्या वुमेन्स वर्ल्डकपला आजपासून मुंबईत सुरूवात होतेय. वर्ल्डकपची ओपनिंग मॅच ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे ती, ‘ग्रुप ए’ मधील भारत विरूद्ध वेस्ट इंडिज अशी...