आबा सारखे बॉम्बस्फोट का होतात?- पवार

Last Updated: Sunday, August 5, 2012, 10:56

महाराष्ट्रातच वारंवार बॉम्बस्फोट का होतात? अशा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आर. आऱ. पाटील यांना विचारला आहे. बॉम्बस्फोट झाल्यावर एकाच समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तयार होत आहे

'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा'

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:16

८५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके चंद्रपूरात दाखल झाले आहेत. आणि शहरातल्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या नवी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या हजारोंनी तयार होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रक्षुब्ध लिखाण करण्यापेक्षा समाजमन शांत करणारं लिखाण झालं पाहिजे.

'समुद्रातील' मुंबई 'खड्ड्यात' घातली- आबा

Last Updated: Sunday, December 4, 2011, 06:31

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगत चाललं आहे. आधी पवार आणि ठाकरे वाद यामुळे वादाला सुरवात होताच प्रत्येकांने यात उडी मारली.