Last Updated: Saturday, January 21, 2012, 17:54
मुंबईत काल झालेल्या 'आनंद नाट्या'मुळे शिवसेनेला कृषीमंत्री शरद पवारांनी चांगलाचा धक्का दिला, त्यामुळे आज मातोश्रीवर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी आनंद परांजपेंचा चांगलाच समाचार घेतला. '