Last Updated: Saturday, March 8, 2014, 22:37
महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.
Last Updated: Thursday, March 6, 2014, 16:02
हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.
Last Updated: Tuesday, October 22, 2013, 20:11
अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंह मापारी यांनी संस्थेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय.
Last Updated: Sunday, July 28, 2013, 12:44
आजपर्यंत लग्न समारंभात अनेक भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, अहमदनगर मध्ये एका भावाने आपल्या भावाला दिलेली लग्नाची भेट अमूल्यच आहे...
आणखी >>