आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 7 ठार

Last Updated: Friday, May 2, 2014, 13:37

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिक ठार झालेत. कोक्राझार जिल्ह्यातील बालपाडा मध्ये हा गोळीबार करण्यात आलाय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

भास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष तर आव्हाड कार्याध्यक्ष

Last Updated: Saturday, June 15, 2013, 14:19

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर.आर. पाटील, जितेंद्र आव्हाड यांचीही नावं चर्चेत होती. पण, या सर्वांना बाजूला सारत जाधवांच्या नावावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केलंय.