Last Updated: Sunday, November 4, 2012, 19:08
भारतीय टीमला सध्या सलामीच्या जोडीचा प्रश्न चांगलाच सतावतोय. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागला अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत युवा क्रिकेटपटूंनी सिलेक्शन कमिटीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात यश मिळवलंय. आता य़ुवा क्रिकेटपटूंमध्ये कोणाची वर्णी टीम इंडियात लागते याकडेच सा-यांच लक्ष असेल.