चवदार तळे सत्याग्रह ८५ वर्ष पूर्ण

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:06

महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.