भुजबळांचं बळ होतंय कमी

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 20:28

विधानपरिषदेचा आखाडा हा त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्या संपर्काची आणि वर्चस्वाची सत्वपरीक्षा असते. पण नाशिकमधला विधानपरिषदेचा निकाल पाहता, आता नाशिकचे वारे भुजबळ म्हणतील त्या दिशेला वाहत नाहीत, हे स्पष्ट झालंय.