Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:30
रायगड जिल्ह्यात चौक गावात अतीसाराची साथ आली आहे. दूषित पाण्यानं ही साथ आल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी साथ अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
आणखी >>