ग्रामस्थांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:34

ठाणे जिल्ह्यातील पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, पालघरमध्ये चोर समजून ग्रामस्थांनी काही लोकांना मारहाण केली, आणि त्यात दोन जणांचा दुर्देवी अंत झाला आहे. पण मृत झालेले दोघजणं चोर नसल्याचे समजते.