Last Updated: Sunday, November 25, 2012, 13:01
दिवा येथे मालगाडीचा डबा घरसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटांने धावत होत्या. दरम्यान, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.
आणखी >>